Monday, 25 November 2019

नांदेड येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा.)राज्य कार्यकारीणीची बैठक

*🏵*🏵महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा.)राज्य कार्यकारीणीची नांदेड येथील बैठक मोठया उत्साहात यशस्वीपणे संपन्न🏵*
〰〰〰✌🏻✊🏻✊🏻✊🏻✌🏻〰〰〰
*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग ) राज्य कार्यकारीणीची त्रैमासीक बैठकीच्या आयोजनाचा बहुमान यावेळेस नांदेड जिल्हयास मिळाला, नित्य नियमांने राज्यकारीणीची बैठक घेणारी शिक्षकांच्या समस्या जाणुन घेऊन तात्काळ सोडवणारी ,शिस्त, उत्तम संघटन, कार्यप्रवणता असलेली, संपुर्ण महाराष्ट्र राज्यभर मजबुत संघटनेची व्याप्ती असणारी शासनमान्य संघटना अशी ओळख या परिषदेची आहे, दिनांक २४ /११/२०१९ वार -रविवार रोजी, हॉटेल ताज पाटील, नांदेड येथे पार पडली.*
 *🔹बैठकीचे अध्यक्ष🔹*
   *मा.राजेशजी सुर्वे*
(राज्याध्यक्ष,म.रा. शिक्षक परिषद प्राथ.विभाग,मुंबई)
 *🔹प्रमुख पाहुणे🔹*
*मा.मधुकरराव उन्हाळे* 
(राज्य कार्याध्यक्ष)
*मा.सुरेशजी दंडवते*
(राज्य संघटनमंत्री)
*मा.पुरुषोत्तम काळे*
(राज्य सहकार्यवाह)
*मा.भगवान घरत*(राज्य कार्या.सचीव)
*मा.संजय कोठाळे*
(मराठवाडा विभागीय अध्यक्ष)
*मा. अजीत केंद्रे*
(मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष)
〰〰〰〰〰〰〰
_*🎯🎯प्रथम सत्र🎯🎯*_

_*🏮दिप प्रज्वलन/ बैठकीचे उद्घाटन🏮*_
*उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते विदयेची आराध्य देवता माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेचे पुजन व दिप प्रज्वलन करून मान्यवरांनी बैठकीचे औपचारीक उद्घाटन केले...*
     
 *💐विनम्र आदरांजली💐*_
 *संपुर्ण देशभरातील ज्यांनी देशाच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले अशा ज्ञात -अज्ञात दिवंगत महापुरुषांना तसेच महाराष्ट्रातील दिवंगत शिक्षक बांधवाना उपस्थीत मान्यवरांनी व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली...*

*🌹सत्कार समारंभ🌹*

*उपस्थीत मान्यवर पाहुण्यांच तसेच सबंध महाराष्ट्रातुन आलेल्या सर्व जिल्हाध्यक्ष व  पदाधीकाऱ्यांचा सत्कार जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने मोठ्या उत्साहात करण्यात आला*

_*🎤प्रास्तावीक / सुत्रसंचलन*_
*या कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचलन नांदेड जिल्हाध्यक्ष श्री.डी.एम. पांडागळे यांनी केले त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतुन रूपरेषा व नांदेड जिल्हयातील संघटनात्मक कार्याची व सहकार क्षेत्रावर असलेल्या मजबुत पकडीची माहीती दिली....*

_*🗒कार्य आढावा🗒*_
   *बैठकीचा मुख्य उद्देश ज्यासाठी बैठक आयोजीत केली ते म्हणजे सर्व जिल्हयातील सर्व जिल्हाध्यक्षांनी आपल्या कार्याचा आढावा राज्य पदाधीकाऱ्यांच्या समक्ष दिला या कार्य आढावा सत्राचे कार्य संचलन संघटनेच्या नियमावली प्रमाणे राज्य सहकार्यवाह 🎤पुरुषोत्तम काळे यांनी केले,सर्व जिल्हाध्यक्षांनी मागील ३ महिन्यात आपापल्या जिल्हयात केलेल्या कामगीरीची माहिती सहकार्यवाहांना सादर केली*

*🏵सन्मान परिषदेच्या नररत्नांचा🏵*_
*🔹१)डी.एम. पांडागळे (जिल्हाध्यक्ष, नांदेड)_ : - मागील सलग ३ वर्षापासुन मा. जिल्हाध्यक्षांनी प्रतीवर्षी तब्बल  ५०,०००रू. किमतीचे शैक्षणीक साहित्य (कंपासपेटी,पॅड, पाणी बॉटल, वह्या, पेन, दप्तर आदी साहित्य)त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमीत्त त्यांच्या स्वग्रामी जि.प. के.प्रा. शाळा शिराढोण येथील सर्व सरसकट विदयार्थ्याना वाटप करतात याची दखल राज्यकार्यकारीणीने घेऊन मा. राज्याध्यक्ष सुर्वे सर, उन्हाळे सर व सर्व पदाधीकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून असा आदर्श सर्वांनीच घ्यावा असे गौरवोद्गार राज्याध्यक्षांनी काढले व त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला*
*🔹2)श्री.व्यंकट गंदपवाड( जिल्हा संपर्क प्रमुख, नांदेड)_ : -जिल्हाध्यक्षांच्या आदर्शाचा कित्ता गिरवत जिल्हा संपर्क प्रमुखांनी देखील त्यांनी आपल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मोठया थाटामाटात जिल्ह्यातील मोठया शाळा जि.प. प्रा.शा.ब्रँच मुखेड व जि.प. हायस्कूल मुखेड (दोन्हीही अंतराष्ट्रीय शाळा) तब्बल २०००च्यावर पटसंख्या असलेल्या या मोठ्या शाळांतील सर्व विदयार्थ्याना सरसकटपणे हजारो रुपये खर्चुन शैक्षणीक साहित्याचे वाटप कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..*
*🔹३ )श्री.बी.डी. जाधव( जिल्हा उपाध्यक्ष, नांदेड)_ : - मा. जिल्हाधिकारी, व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुणवत्ता विकासाचा जो ध्यास घेतला तो पुर्ण करण्याच कार्य जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्याध्यापक गुंडेवाडी बी.डी. जाधव यांनी शाळेत वॉटर कप स्पर्धा, ट्री कार्ड,वाचन लेखन आदी उपकृमाद्वारे शाळेला गुणवत्तेच्या उच्च शिखरांवर पोहचवल्याबद्दल त्यांचा मा. जिल्हाधीकारी डोंगरे साहेब व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी काकडे साहेबांच्या हस्ते त्यांचा मोठा सन्मान करण्यात आला त्याबद्दल जाधव सरांचे देखील राज्य कार्यकारीणीच्या वतीने सत्कार करण्यात आला..*
*_🔹४) संजय वाकोडे_ (जिल्हा उपाध्यक्ष)* : - *मागील अनेक वर्षापासुन आपल्या वर्गास दत्तक घेऊन त्यांना वर्षभर लागणारे शैक्षणिक साहीत्य घेऊन देणारे दानशुर जिल्हा उपाध्यक्ष वाकोडे सरांनी या वर्षी तब्बल ३२ इंची LED जि.प. प्रा.शा.भायेगाव शाळेस भेट दिली त्याबद्दल त्यांचाही प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आल्याने राज्य कार्यकारीणीच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला...*
*_🔹५)मच्छींद्र गुरुमे (जिल्हाध्यक्ष, लातूर) : -_ ! !रक्तदान श्रेष्ठ दान !! या म्हणीस सार्थ करणारे लातूर जिल्हाध्यक्ष श्री. गुरूमे यांनी आत्तापर्यंत तब्बल ४९ वेळा रक्तदान केले त्याबद्दल त्यांचाही राज्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला*

_*✊🏻नांदेडची जम्बो महिला कार्यकारीणी✊🏻*_
*मागील अनेक दिवसापासुन प्रलंबित असलेली नांदेड जिल्हा माहिला कार्यकारीणी ची निवड माहिला कार्यकर्त्याच्या कार्याची दखल घेऊन शिक्षक नेते राज्य कार्याध्यक्ष मा.मधुकर उन्हाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हयाची माहिला कार्यकारीणीची निवड करण्यात आली व त्यांना राज्याध्यक्ष सुर्वे सर व राज्य पदाधीकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले.. नुतन महिला कार्यकारीणी पुढीलप्रमाणे*
*🔹जिल्हाध्यक्ष : -सौ.माधवी पांचाळ*
*🔹जिल्हा सरचिटणीस/कार्यवाह:- सौ.उषा नळगीरे*
*🔹जिल्हा कोषाध्यक्ष:- ज्योती गंगमवार*
*🔹जिल्हा कार्याध्यक्ष - कविता ताटे*
*🔹जिल्हा संघटनमंत्री -अनिता दाणे*
*🔹जिल्हा प्रसिद्धीप्रमुख:- सारिका आचणे*
*🔹जिल्हा संपर्कप्रमुख: -बर्षा भोळे*
*🔹जिल्हा उपाध्यक्ष-:मंगला नवहारे, शकुंतला मांजरमकर मीनाक्षी अंबेकर*
*🔹जिल्हा संघटक : -' एस.एस. सिंगरवाड*
*🔹जिल्हा सहकार्यवाह / सहसचिव : -ललिता डोंगरे*
*🔹जिल्हा कार्यकारिणी सदस्य:- मिनाक्षी मुपडे, सपना कंदमवार, छाया जोशी, शोभा जाधव, अर्चना भुरे, मंगला लाहोटी,मंजुषा अंबेकर, शीला भालके, पंचफुला पेशरवार, निवेदिता नेम्माणीवार, शालीनी सेलूकर,वर्षाराणी दासरवाड, विद्या श्रीनेवार, धनरेखा सांगवीकर,*
➖➖➖➖➖
_*🎯द्वितीयसत्र🎯*_
*मध्यतंरात स्वादिष्ट अशा सुरुची भोजनानंतर द्वितीय सत्राच्या नियोजीत कामकाजास सुरुवात झाली*

♦ *मराठवाडा  कार्य आढावा*
     *मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे यांनी मराठवाडयातील आठही जिल्हयातील आपल्या संघटनात्मक बांधणीचा कार्य अहवाल आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतातुन मांडला...*

*समस्या व राज्य कार्यकारीणीकडे मागण्या*
🚩🚩🚩🚩🚩🚩
*सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्हयातील शिक्षकांच्या समस्या, संघटनात्मक बांधणीत येणाऱ्या अडचणी तसेच राज्य कार्यकारीणीकडे स्थानिक प्रश्नांची राज्य पातळीवर सोडवणूक करण्या विषयी मागण्या करण्यात आल्या व त्याबाबत निवेदनेही देण्यात आले...*

*🌹जिल्हा नेतेपदी निवड🌹*
*मधुकर उन्हाळे सरांचे खंदे समर्थक गेली अनेक वर्ष उन्हाळे सरांच्या खांदयाला खांदा लावुन शिक्षक चळवळीत योगदान देण्याचे कार्य करणारे संभाजीराव आलेवाड सर यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा.)नांदेडच्या जिल्हा नेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली*
_*🌹सत्कार व स्वागत🌹*_

*महाराष्ट्र राज्य प्रा.पदविधर व केंद्रप्रमुख सभा जिल्हा शाखा नांदेडचे जिल्हा नेते तथा शिवा कर्मचारी महासंघाचे प्रदेश सरचिटणीस विठ्ठलराव  ताकबीडे यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी येथुन पुढे आपली भुमीका शिक्षक परिषदेस यथाशक्ती मदत करण्याचीच राहील असे अभिवचन दिले.*

*🔹पुरुषोत्तम काळे*
 (राज्य सहकार्यवाह) - 
*सर्व जिल्हा पदाधीकाऱ्यांच्या समस्या व संघटनात्मक बांधणीत येणाऱ्या अडचणी विषयी अगदी सविस्तरपणे मार्गदर्शन केले त्यात त्यांनी स्वतःचे नंदूरबारमध्ये  सदस्य नोंदणी १५००च्यावर कसे नेले याची माहिती दिली त्याचबरोबर आपण केलेल्या कार्याचा प्रचार आणी प्रसार कार्यकर्त्यानी करावे, कारण राज्य पातळीवर सर्वात जास्त अग्रेसीव्ह पणे काम करून शिक्षकांच्या समस्या सोडवण्याच काम ही आपलीच संघटना करते त्यामुळे त्याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे, त्यासाठी राज्य पातळीवर ज्याप्रमाणे राज्याचे कामकाज समन्वय व सुरळीतपणे चालवण्यासाठी राज्य कोअर कमीटीची स्थापना केली त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यांने आपली कोअर कमीटी स्थापन करावी त्यात जिल्हाध्यक्ष,सरचिटणीस, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष, जिल्हा प्रवक्ता व जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अशी रचना कोअर कमीटीची असावी जेणे करून समन्वयांने कार्य करण्यास सुकर जाईल अशा सुचना दिल्या...*
*🔹सुरेश दंडवते* 
( राज्य संघटनमंत्री)
*परिषद ही एक शिस्तबद्ध संघटन असल्याने याचे नियम व आचारसंहितेच ज्ञान सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांना असणे गरजेचे आहे त्यासाठी राज्यस्तरावर लवकरच प्राथमिक कार्यकर्ता प्रशिक्षण व अभ्यासवर्ग शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे, सदरचे शिबीर निवासी असेल, त्यात कोणीही पर्यटन करू नये, नियोजीत वेळेप्रमाणे सकाळी ९ते ५ शिबीरातच वही पेन घेऊन मार्गदर्शनाचे व नियमावलीचे नोंद करुन घ्यावे, व आपल्या जिल्ह्यात त्याचे पालन करावे, शिबीर निवासी असेल, त्यासाठी शुल्क सुद्धा आकारण्यात येईल, त्याबाबत आपण राज्य कार्यकारीणीस सुचना दयाव्यात, प्रत्येक जिल्हयातुन कीमान५ते ७ जिल्हा पदाधिकारी उपस्थीत राहणे बंधनकारक आहे अशी सविस्तर माहिती दीली*
*🔹मधुकर उन्हाळे*(राज्य कार्याध्यक्ष)
*१ नोव्हे.२००५ नंतर शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जुनी पेंशन याबाबत आपले मत पोटतिडकेने मांडले मागीलअनेक वर्षापासुन राज्यस्तरीय आंदोलने, धरणे, उपोषण, संप या माध्यमातुन वैयक्तीक परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याचे आयोजन करून शासनाचे लक्ष वेधले त्याचबरोबर आता पुढील महिन्यात _२१ डिसेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने DCPS/NPS बाबतीत मागील कपातीचा तात्काळ हिशोब मिळावा यासाठी राज्यस्तरीय एकदिवसीय जिल्हाधीकारी कार्यालयासमोर लाक्षणीक उपोषणाचे आयोजन करण्याचा ठराव_ मांडला व सर्व राज्य पदाधीकारी व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यंक्षांनी सर्वानुमते ठराव मंजुर केला,त्याचबरोबर मा. उन्हाळे सरांनी संघटना वाढीसाठी सभासद नोंदणी मोहीम वाढवणे आवश्यक असल्याचे सांगीतले व२७/०२च्या बदली जी.आर. सवंर्ग १च्या बदली धोरणा विषयी पारदर्शकता व त्यांच्या जागा निश्चीती पुर्वीच करावी त्यांच्या बदल्याप्रथम करण्यात याव्यात, प्रत्येक शाळेत ५० % जागाच त्यांच्यासाठी राखीव ठेवावे  कारण बऱ्याच ठिकाणी एकाच शाळेवर सर्वच सवर्ग१ची संख्या आहेत यामुळे विस्थापित शिक्षक संख्या निश्चीतपणे कमी होतील या दुरुस्त्या करण्यासाठी राज्यस्तरावर संघटना प्रयत्न करेल अशी भुमीका व्यक्त केली* '
*🔹राजेश सुर्वे* राज्याध्यक्ष
*राज्याध्यक्ष सुर्वेसरांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले त्यात केवळ परिषदेने MS-CIT वसुली बाबतीत मंत्रालयीन लढा जिंकला, इतराप्रमाणे शिक्षकाकडून पैसे गोळा करून न्यायालयात जाउन त्यांना फसवण्याचे काम परिषदेने केल नाही कारण सुरुवातीपासुन परिषदेची भुमिका हा प्रश्न न्यायालयात सुटणार नसुन तो मंत्रालय स्तरावर सुटेल हि भुमीका होती आणी त्याविषयी शिक्षकांना जागरूकही केले होते,आणी  मंत्रालय स्तरावरूनच MSCITचा प्रश्न परिषदेने सोडवला, त्याचबरोबर ऑनलाईन बदलीत महिलांची सोय व्हावी, व विस्थापीत शिक्षक बांधवांना न्याय मिळावा त्यांना अजुन संधी मिळावी यासाठी जी.आर. मध्ये दुरुस्ती करण्यासाठी सचिव मा.असिम गुप्ता साहेबांना चर्चा करून विनंती केली, खाजगी शाळेच्या टाचण बंदचा जी.आर. जि.प. शाळांनाही लागु करावा यासाठी प्रयत्न चालु आहेत लवकरच तेही पुर्ण होईल, २३/१०च्या जाचक जी.आर. रद्द व्हावा यासाठी देखील राज्य पातळीवर मोठे प्रयत्न चालुच आहेत, शिक्षक सभासद नोंदणी वाढवा त्यासाठी शिक्षक संपर्क वाढवा सभासद नोंदणी कशी जास्त करता येईल याचे नियोजन करा कारण महाराष्ट्र राज्य शिक्षक पारिषद ( प्रा) ही शासन नियमाप्रमाणे शासनाच्या वतीने ऑडीट करून चालणारी महाराष्ट्रातील एक मोठी शासनमान्य संघटना असल्याचे सांगीतले त्याचबरोबर १२ जानेवारी २०२०ला शिर्डी येथे राज्यस्तरीय महिला मेळाव्याच्या आयोजनाचा ठराव मांडून सर्वानुमते मंजूर करण्यात आला....*
*एकदंरीत ही बैठक उत्साही व प्रसन्न वातावरणात पार पडली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक पा. बावणे,डी.एम.पांडागळे, अशोक पा.पवळे, संभाजी आलेवाड, दिगंबर पा. कुरे, नरसींग एंड्रलवार, बालाजी पांपटवार, राजु पा. माळेगावकर, विठ्ठलराव आचणे, संतोष साखरे, शंकर बेळकोणे, बालाजी पंतोजी, विनायक होनशेट्टे, बालाजी ठक्करवाड, भगवान जोगदंड, तिडके माधवराव, शिवराज मुंढे, शिवराज घोडके, मारोती गंदपवाड ,व्यंकट गंदपवाड, गजानन निळकंठवार,शिवराज मुंडे,सिद्धेश्वर मठपती,पद्माकर कुलकर्णी,बळवंतराव मंगनाळे,शिवकुमार स्वामी,आर आर जाधव, बी.डी. जाधव, गिरीष गरुडकर, नागेश चिंतावार, भगवान चारवाडीकर,संतोष देशमुख, संजय वाकोडे, धोंडीबा पांडागळे, सुधीर श्रृंगारे, संगम पडलवार, मोमीन जलील, विजयकुमार गबाळे, देविदास टाले,जितेंद्र वर्मा,भगवान बकवाड, गणेश पांचाळ, मंगेश कोंडलवाडे, योगेश भंडारे,व्यंकटेश पांचगे, ज्ञानेश्वर घोडके, राजु गिते,धोंडीराम गुंटुरे,माधव पा तिडके यासह असंख्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेडच्या सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले ,आभार जिल्हा सरचिटणीस दिगांबर पा. कुरे यांनी केले*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*🔹✒वृत्तांकन/ प्रसिद्धी✒🔹*
_*महेश पाटील थडीसावळीकर*_
          जिल्हा प्रसिद्धीप्रमुख
*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद(प्रा.), नांदेड* मोठया उत्साहात यशस्वीपणे संपन्न🏵*
〰〰〰✌🏻✊🏻✊🏻✊🏻✌🏻〰〰〰
*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग ) राज्य कार्यकारीणीची त्रैमासीक बैठकीच्या आयोजनाचा बहुमान यावेळेस नांदेड जिल्हयास मिळाला, नित्य नियमांने राज्यकारीणीची बैठक घेणारी शिक्षकांच्या समस्या जाणुन घेऊन तात्काळ सोडवणारी ,शिस्त, उत्तम संघटन, कार्यप्रवणता असलेली, संपुर्ण महाराष्ट्र राज्यभर मजबुत संघटनेची व्याप्ती असणारी शासनमान्य संघटना अशी ओळख या परिषदेची आहे, दिनांक २४ /११/२०१९ वार -रविवार रोजी, हॉटेल ताज पाटील, नांदेड येथे पार पडली.*
 *🔹बैठकीचे अध्यक्ष🔹*
   *मा.राजेशजी सुर्वे*
(राज्याध्यक्ष,म.रा. शिक्षक परिषद प्राथ.विभाग,मुंबई)
 *🔹प्रमुख पाहुणे🔹*
*मा.मधुकरराव उन्हाळे* 
(राज्य कार्याध्यक्ष)
*मा.सुरेशजी दंडवते*
(राज्य संघटनमंत्री)
*मा.पुरुषोत्तम काळे*
(राज्य सहकार्यवाह)
*मा.भगवान घरत*(राज्य कार्या.सचीव)
*मा.संजय कोठाळे*
(मराठवाडा विभागीय अध्यक्ष)
*मा. अजीत केंद्रे*
(मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष)
〰〰〰〰〰〰〰
_*🎯🎯प्रथम सत्र🎯🎯*_

_*🏮दिप प्रज्वलन/ बैठकीचे उद्घाटन🏮*_
*उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते विदयेची आराध्य देवता माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेचे पुजन व दिप प्रज्वलन करून मान्यवरांनी बैठकीचे औपचारीक उद्घाटन केले...*
     
 *💐विनम्र आदरांजली💐*_
 *संपुर्ण देशभरातील ज्यांनी देशाच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले अशा ज्ञात -अज्ञात दिवंगत महापुरुषांना तसेच महाराष्ट्रातील दिवंगत शिक्षक बांधवाना उपस्थीत मान्यवरांनी व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली...*

*🌹सत्कार समारंभ🌹*

*उपस्थीत मान्यवर पाहुण्यांच तसेच सबंध महाराष्ट्रातुन आलेल्या सर्व जिल्हाध्यक्ष व  पदाधीकाऱ्यांचा सत्कार जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने मोठ्या उत्साहात करण्यात आला*

_*🎤प्रास्तावीक / सुत्रसंचलन*_
*या कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचलन नांदेड जिल्हाध्यक्ष श्री.डी.एम. पांडागळे यांनी केले त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतुन रूपरेषा व नांदेड जिल्हयातील संघटनात्मक कार्याची व सहकार क्षेत्रावर असलेल्या मजबुत पकडीची माहीती दिली....*

_*🗒कार्य आढावा🗒*_
   *बैठकीचा मुख्य उद्देश ज्यासाठी बैठक आयोजीत केली ते म्हणजे सर्व जिल्हयातील सर्व जिल्हाध्यक्षांनी आपल्या कार्याचा आढावा राज्य पदाधीकाऱ्यांच्या समक्ष दिला या कार्य आढावा सत्राचे कार्य संचलन संघटनेच्या नियमावली प्रमाणे राज्य सहकार्यवाह 🎤पुरुषोत्तम काळे यांनी केले,सर्व जिल्हाध्यक्षांनी मागील ३ महिन्यात आपापल्या जिल्हयात केलेल्या कामगीरीची माहिती सहकार्यवाहांना सादर केली*

*🏵सन्मान परिषदेच्या नररत्नांचा🏵*_
*🔹१)डी.एम. पांडागळे (जिल्हाध्यक्ष, नांदेड)_ : - मागील सलग ३ वर्षापासुन मा. जिल्हाध्यक्षांनी प्रतीवर्षी तब्बल  ५०,०००रू. किमतीचे शैक्षणीक साहित्य (कंपासपेटी,पॅड, पाणी बॉटल, वह्या, पेन, दप्तर आदी साहित्य)त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमीत्त त्यांच्या स्वग्रामी जि.प. के.प्रा. शाळा शिराढोण येथील सर्व सरसकट विदयार्थ्याना वाटप करतात याची दखल राज्यकार्यकारीणीने घेऊन मा. राज्याध्यक्ष सुर्वे सर, उन्हाळे सर व सर्व पदाधीकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून असा आदर्श सर्वांनीच घ्यावा असे गौरवोद्गार राज्याध्यक्षांनी काढले व त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला*
*🔹2)श्री.व्यंकट गंदपवाड( जिल्हा संपर्क प्रमुख, नांदेड)_ : -जिल्हाध्यक्षांच्या आदर्शाचा कित्ता गिरवत जिल्हा संपर्क प्रमुखांनी देखील त्यांनी आपल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मोठया थाटामाटात जिल्ह्यातील मोठया शाळा जि.प. प्रा.शा.ब्रँच मुखेड व जि.प. हायस्कूल मुखेड (दोन्हीही अंतराष्ट्रीय शाळा) तब्बल २०००च्यावर पटसंख्या असलेल्या या मोठ्या शाळांतील सर्व विदयार्थ्याना सरसकटपणे हजारो रुपये खर्चुन शैक्षणीक साहित्याचे वाटप कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..*
*🔹३ )श्री.बी.डी. जाधव( जिल्हा उपाध्यक्ष, नांदेड)_ : - मा. जिल्हाधिकारी, व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुणवत्ता विकासाचा जो ध्यास घेतला तो पुर्ण करण्याच कार्य जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्याध्यापक गुंडेवाडी बी.डी. जाधव यांनी शाळेत वॉटर कप स्पर्धा, ट्री कार्ड,वाचन लेखन आदी उपकृमाद्वारे शाळेला गुणवत्तेच्या उच्च शिखरांवर पोहचवल्याबद्दल त्यांचा मा. जिल्हाधीकारी डोंगरे साहेब व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी काकडे साहेबांच्या हस्ते त्यांचा मोठा सन्मान करण्यात आला त्याबद्दल जाधव सरांचे देखील राज्य कार्यकारीणीच्या वतीने सत्कार करण्यात आला..*
*_🔹४) संजय वाकोडे_ (जिल्हा उपाध्यक्ष)* : - *मागील अनेक वर्षापासुन आपल्या वर्गास दत्तक घेऊन त्यांना वर्षभर लागणारे शैक्षणिक साहीत्य घेऊन देणारे दानशुर जिल्हा उपाध्यक्ष वाकोडे सरांनी या वर्षी तब्बल ३२ इंची LED जि.प. प्रा.शा.भायेगाव शाळेस भेट दिली त्याबद्दल त्यांचाही प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आल्याने राज्य कार्यकारीणीच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला...*
*_🔹५)मच्छींद्र गुरुमे (जिल्हाध्यक्ष, लातूर) : -_ ! !रक्तदान श्रेष्ठ दान !! या म्हणीस सार्थ करणारे लातूर जिल्हाध्यक्ष श्री. गुरूमे यांनी आत्तापर्यंत तब्बल ४९ वेळा रक्तदान केले त्याबद्दल त्यांचाही राज्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला*

_*✊🏻नांदेडची जम्बो महिला कार्यकारीणी✊🏻*_
*मागील अनेक दिवसापासुन प्रलंबित असलेली नांदेड जिल्हा माहिला कार्यकारीणी ची निवड माहिला कार्यकर्त्याच्या कार्याची दखल घेऊन शिक्षक नेते राज्य कार्याध्यक्ष मा.मधुकर उन्हाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हयाची माहिला कार्यकारीणीची निवड करण्यात आली व त्यांना राज्याध्यक्ष सुर्वे सर व राज्य पदाधीकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले.. नुतन महिला कार्यकारीणी पुढीलप्रमाणे*
*🔹जिल्हाध्यक्ष : -सौ.माधवी पांचाळ*
*🔹जिल्हा सरचिटणीस/कार्यवाह:- सौ.उषा नळगीरे*
*🔹जिल्हा कोषाध्यक्ष:- ज्योती गंगमवार*
*🔹जिल्हा कार्याध्यक्ष - कविता ताटे*
*🔹जिल्हा संघटनमंत्री -अनिता दाणे*
*🔹जिल्हा प्रसिद्धीप्रमुख:- सारिका आचणे*
*🔹जिल्हा संपर्कप्रमुख: -बर्षा भोळे*
*🔹जिल्हा उपाध्यक्ष-:मंगला नवहारे, शकुंतला मांजरमकर मीनाक्षी अंबेकर*
*🔹जिल्हा संघटक : -' एस.एस. सिंगरवाड*
*🔹जिल्हा सहकार्यवाह / सहसचिव : -ललिता डोंगरे*
*🔹जिल्हा कार्यकारिणी सदस्य:- मिनाक्षी मुपडे, सपना कंदमवार, छाया जोशी, शोभा जाधव, अर्चना भुरे, मंगला लाहोटी,मंजुषा अंबेकर, शीला भालके, पंचफुला पेशरवार, निवेदिता नेम्माणीवार, शालीनी सेलूकर,वर्षाराणी दासरवाड, विद्या श्रीनेवार, धनरेखा सांगवीकर,*
➖➖➖➖➖
_*🎯द्वितीयसत्र🎯*_
*मध्यतंरात स्वादिष्ट अशा सुरुची भोजनानंतर द्वितीय सत्राच्या नियोजीत कामकाजास सुरुवात झाली*

♦ *मराठवाडा  कार्य आढावा*
     *मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे यांनी मराठवाडयातील आठही जिल्हयातील आपल्या संघटनात्मक बांधणीचा कार्य अहवाल आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतातुन मांडला...*

*समस्या व राज्य कार्यकारीणीकडे मागण्या*
🚩🚩🚩🚩🚩🚩
*सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्हयातील शिक्षकांच्या समस्या, संघटनात्मक बांधणीत येणाऱ्या अडचणी तसेच राज्य कार्यकारीणीकडे स्थानिक प्रश्नांची राज्य पातळीवर सोडवणूक करण्या विषयी मागण्या करण्यात आल्या व त्याबाबत निवेदनेही देण्यात आले...*

*🌹जिल्हा नेतेपदी निवड🌹*
*मधुकर उन्हाळे सरांचे खंदे समर्थक गेली अनेक वर्ष उन्हाळे सरांच्या खांदयाला खांदा लावुन शिक्षक चळवळीत योगदान देण्याचे कार्य करणारे संभाजीराव आलेवाड सर यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा.)नांदेडच्या जिल्हा नेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली*
_*🌹सत्कार व स्वागत🌹*_

*महाराष्ट्र राज्य प्रा.पदविधर व केंद्रप्रमुख सभा जिल्हा शाखा नांदेडचे जिल्हा नेते तथा शिवा कर्मचारी महासंघाचे प्रदेश सरचिटणीस विठ्ठलराव  ताकबीडे यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी येथुन पुढे आपली भुमीका शिक्षक परिषदेस यथाशक्ती मदत करण्याचीच राहील असे अभिवचन दिले.*

*🔹पुरुषोत्तम काळे*
 (राज्य सहकार्यवाह) - 
*सर्व जिल्हा पदाधीकाऱ्यांच्या समस्या व संघटनात्मक बांधणीत येणाऱ्या अडचणी विषयी अगदी सविस्तरपणे मार्गदर्शन केले त्यात त्यांनी स्वतःचे नंदूरबारमध्ये  सदस्य नोंदणी १५००च्यावर कसे नेले याची माहिती दिली त्याचबरोबर आपण केलेल्या कार्याचा प्रचार आणी प्रसार कार्यकर्त्यानी करावे, कारण राज्य पातळीवर सर्वात जास्त अग्रेसीव्ह पणे काम करून शिक्षकांच्या समस्या सोडवण्याच काम ही आपलीच संघटना करते त्यामुळे त्याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे, त्यासाठी राज्य पातळीवर ज्याप्रमाणे राज्याचे कामकाज समन्वय व सुरळीतपणे चालवण्यासाठी राज्य कोअर कमीटीची स्थापना केली त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यांने आपली कोअर कमीटी स्थापन करावी त्यात जिल्हाध्यक्ष,सरचिटणीस, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष, जिल्हा प्रवक्ता व जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अशी रचना कोअर कमीटीची असावी जेणे करून समन्वयांने कार्य करण्यास सुकर जाईल अशा सुचना दिल्या...*
*🔹सुरेश दंडवते* 
( राज्य संघटनमंत्री)
*परिषद ही एक शिस्तबद्ध संघटन असल्याने याचे नियम व आचारसंहितेच ज्ञान सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांना असणे गरजेचे आहे त्यासाठी राज्यस्तरावर लवकरच प्राथमिक कार्यकर्ता प्रशिक्षण व अभ्यासवर्ग शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे, सदरचे शिबीर निवासी असेल, त्यात कोणीही पर्यटन करू नये, नियोजीत वेळेप्रमाणे सकाळी ९ते ५ शिबीरातच वही पेन घेऊन मार्गदर्शनाचे व नियमावलीचे नोंद करुन घ्यावे, व आपल्या जिल्ह्यात त्याचे पालन करावे, शिबीर निवासी असेल, त्यासाठी शुल्क सुद्धा आकारण्यात येईल, त्याबाबत आपण राज्य कार्यकारीणीस सुचना दयाव्यात, प्रत्येक जिल्हयातुन कीमान५ते ७ जिल्हा पदाधिकारी उपस्थीत राहणे बंधनकारक आहे अशी सविस्तर माहिती दीली*
*🔹मधुकर उन्हाळे*(राज्य कार्याध्यक्ष)
*१ नोव्हे.२००५ नंतर शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जुनी पेंशन याबाबत आपले मत पोटतिडकेने मांडले मागीलअनेक वर्षापासुन राज्यस्तरीय आंदोलने, धरणे, उपोषण, संप या माध्यमातुन वैयक्तीक परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याचे आयोजन करून शासनाचे लक्ष वेधले त्याचबरोबर आता पुढील महिन्यात _२१ डिसेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने DCPS/NPS बाबतीत मागील कपातीचा तात्काळ हिशोब मिळावा यासाठी राज्यस्तरीय एकदिवसीय जिल्हाधीकारी कार्यालयासमोर लाक्षणीक उपोषणाचे आयोजन करण्याचा ठराव_ मांडला व सर्व राज्य पदाधीकारी व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यंक्षांनी सर्वानुमते ठराव मंजुर केला,त्याचबरोबर मा. उन्हाळे सरांनी संघटना वाढीसाठी सभासद नोंदणी मोहीम वाढवणे आवश्यक असल्याचे सांगीतले व२७/०२च्या बदली जी.आर. सवंर्ग १च्या बदली धोरणा विषयी पारदर्शकता व त्यांच्या जागा निश्चीती पुर्वीच करावी त्यांच्या बदल्याप्रथम करण्यात याव्यात, प्रत्येक शाळेत ५० % जागाच त्यांच्यासाठी राखीव ठेवावे  कारण बऱ्याच ठिकाणी एकाच शाळेवर सर्वच सवर्ग१ची संख्या आहेत यामुळे विस्थापित शिक्षक संख्या निश्चीतपणे कमी होतील या दुरुस्त्या करण्यासाठी राज्यस्तरावर संघटना प्रयत्न करेल अशी भुमीका व्यक्त केली* '
*🔹राजेश सुर्वे* राज्याध्यक्ष
*राज्याध्यक्ष सुर्वेसरांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले त्यात केवळ परिषदेने MS-CIT वसुली बाबतीत मंत्रालयीन लढा जिंकला, इतराप्रमाणे शिक्षकाकडून पैसे गोळा करून न्यायालयात जाउन त्यांना फसवण्याचे काम परिषदेने केल नाही कारण सुरुवातीपासुन परिषदेची भुमिका हा प्रश्न न्यायालयात सुटणार नसुन तो मंत्रालय स्तरावर सुटेल हि भुमीका होती आणी त्याविषयी शिक्षकांना जागरूकही केले होते,आणी  मंत्रालय स्तरावरूनच MSCITचा प्रश्न परिषदेने सोडवला, त्याचबरोबर ऑनलाईन बदलीत महिलांची सोय व्हावी, व विस्थापीत शिक्षक बांधवांना न्याय मिळावा त्यांना अजुन संधी मिळावी यासाठी जी.आर. मध्ये दुरुस्ती करण्यासाठी सचिव मा.असिम गुप्ता साहेबांना चर्चा करून विनंती केली, खाजगी शाळेच्या टाचण बंदचा जी.आर. जि.प. शाळांनाही लागु करावा यासाठी प्रयत्न चालु आहेत लवकरच तेही पुर्ण होईल, २३/१०च्या जाचक जी.आर. रद्द व्हावा यासाठी देखील राज्य पातळीवर मोठे प्रयत्न चालुच आहेत, शिक्षक सभासद नोंदणी वाढवा त्यासाठी शिक्षक संपर्क वाढवा सभासद नोंदणी कशी जास्त करता येईल याचे नियोजन करा कारण महाराष्ट्र राज्य शिक्षक पारिषद ( प्रा) ही शासन नियमाप्रमाणे शासनाच्या वतीने ऑडीट करून चालणारी महाराष्ट्रातील एक मोठी शासनमान्य संघटना असल्याचे सांगीतले त्याचबरोबर १२ जानेवारी २०२०ला शिर्डी येथे राज्यस्तरीय महिला मेळाव्याच्या आयोजनाचा ठराव मांडून सर्वानुमते मंजूर करण्यात आला....*
*एकदंरीत ही बैठक उत्साही व प्रसन्न वातावरणात पार पडली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक पा. बावणे,डी.एम.पांडागळे, अशोक पा.पवळे, संभाजी आलेवाड, दिगंबर पा. कुरे, नरसींग एंड्रलवार, बालाजी पांपटवार, राजु पा. माळेगावकर, विठ्ठलराव आचणे, संतोष साखरे, शंकर बेळकोणे, बालाजी पंतोजी, विनायक होनशेट्टे, बालाजी ठक्करवाड, भगवान जोगदंड, तिडके माधवराव, शिवराज मुंढे, शिवराज घोडके, मारोती गंदपवाड ,व्यंकट गंदपवाड, गजानन निळकंठवार,शिवराज मुंडे,सिद्धेश्वर मठपती,पद्माकर कुलकर्णी,बळवंतराव मंगनाळे,शिवकुमार स्वामी,आर आर जाधव, बी.डी. जाधव, गिरीष गरुडकर, नागेश चिंतावार, भगवान चारवाडीकर,संतोष देशमुख, संजय वाकोडे, धोंडीबा पांडागळे, सुधीर श्रृंगारे, संगम पडलवार, मोमीन जलील, विजयकुमार गबाळे, देविदास टाले,जितेंद्र वर्मा,भगवान बकवाड, गणेश पांचाळ, मंगेश कोंडलवाडे, योगेश भंडारे,व्यंकटेश पांचगे, ज्ञानेश्वर घोडके, राजु गिते,धोंडीराम गुंटुरे,माधव पा तिडके यासह असंख्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेडच्या सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले ,आभार जिल्हा सरचिटणीस दिगांबर पा. कुरे यांनी केले*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*🔹✒वृत्तांकन/ प्रसिद्धी✒🔹*
_*महेश पाटील थडीसावळीकर*_
          जिल्हा प्रसिद्धीप्रमुख
*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद(प्रा.), नांदेड*

Monday, 14 October 2019

*डॉ. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार*

*डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार*

1. पावसात इतर पक्षी आपल्या संरक्षणासाठी आसरा शोधत असतात. पण गरूड मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्याही वरती जावून उडत असतो. आपली समस्या एकच असते, फक्त दृष्टीकोन वेगळा असतो. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

2. काळा रंग अशुभ समजला जातो. पण काळ्या रंगाचाच फळा अनेक विद्यार्थांचे भविष्य उज्वल करतो. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

3. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधं आहेत. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

4. आयुष्यात येणाऱ्या कठिण परिस्थिती ह्या तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात, त्या तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठिण परिस्थितींना देखील कळू द्या कि तुम्ही देखील खूप कणखर आहात. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

यशस्वी लोकांच्या किंवा त्यांच्या यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन कल्पना मिळतील. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

6. आपल्या यशाची व्याख्या भक्कम असेल तर आपण नेहमीच अपयशाच्या दोन पावलं पुढे असू. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

7. झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नसून स्वप्नं ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपूच देत नाही. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

8. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचं भविष्य बदलतील. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

आकाशा कडे बघा आपण एकटे अजिबात नाही. संपूर्ण ब्रम्हांड तुमचा मित्र आहे. पण ते भरभरून त्यालाच देतं जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

10. तुमच्या सहभागाशिवाय तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही. आणि तुमच्या सहभागासोबत तुम्ही कधीही अपयशी होणार नाही. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

11. तुमच्या पहिल्या यशानंतर अजिबात थांबू नका कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयारच असतात. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

12. शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

Saturday, 5 October 2019

संपूर्ण आयुर्वेद

*संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये,*
हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही!
वाचा आणि पालन करा.

|| शरीराला आवश्यक खनिजं ||

*🔺कॅल्शिअम*
कशात असतं?
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर
कमतरतेमुळे काय होतं?
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे
कार्य काय असतं?
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.
🌺🌺🌺

*🔺लोह*
कशात असतं?
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी
कमतरतेमुळे काय होतं?
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
कार्य काय असतं?
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.
🌺🌺🌺

*🔺सोडिअम*
कशात असतं?
मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं
कमतरतेमुळे काय होतं?
रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.
कार्य काय असतं?
शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.
🌺🌺🌺

*🔺आयोडिन*
कशात असतं?
शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.
कमतरतेमुळे काय होतं?
थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.
कार्य काय असतं?
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.
🌺🌺🌺

*🔺पोटॅशिअम*
कशात असतं?
सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.
कमतरतेमुळे काय होतं?
अ‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.
कार्य काय असतं?
शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.
🌺🌺🌺

*🔺फॉस्फरस*
कशात असतं?
दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.
कमतरतेमुळे काय होतं?
ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.
कार्य काय असतं?
मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.
🌺🌺🌺

*🔺सिलिकॉन*
कशात असतं?
गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,
कमतरतेमुळे काय होतं?
कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
कार्य काय असतं?
जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.
🌺🌺🌺

*🔺मॅग्नेशिअम*
कशात असतं?
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.
कमतरतेमुळे काय होतं?
उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.
कार्य काय असतं?
पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.
🌺🌺🌺

🔺सल्फर
कशात असतं?
दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.
कमतरतेमुळे काय होतं?
प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.
कार्य काय असतं?
इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.
🌺🌺🌺

*🔺क्लोरिन*
कशात असतं?
पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.
कमतरतेमुळे काय होतं?
अ‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍ॅलर्जी.
कार्य काय असतं?
सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.
🌺🌺🌺

*🔺खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.🔺*
» फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.
» डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.
» काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.
» दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.
» फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.
🌺🌺🌺

*▫ब्लड प्रेशर  आणि  नियंत्रण▫*
*============================*

ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. आज  तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील.
🌺🌺🌺

*▫लसूण -*

ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी.
🌺🌺🌺

*▫शेवगा -*

यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर सकारत्मक प्रबाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे.
🌺🌺🌺

*▫जवस -*

जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आहे. विविध संशोधनामध्ये समोर आले आहे, की ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
🌺🌺🌺

*▫विलायची -*

एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शर
हळद   Turmeric
🌺🌺🌺

*गुणधर्म  -----*

तिखट,  कडवट,  रूक्ष,  गरम,  जंतुनाशक,  रक्तशुद्धीकारक,  वात,  पित्त,  कफ  शमन  करणारी.

*उपयोग -----*

*१)*  जखमेवर  किंवा  मुका  मार  लागणे.  हळद  लावा.
*२)*  रक्ती  मुळव्याध  -  बकरीचे  दूध  +  हळद  घ्या.
*३)*  सर्दी,  कफ,  खोकला -  गरम  दूध  +  तूप  +  हळद  घ्या.
*४)*  जास्त  लघवी  -  पांढरे  तीळ  +  गुळ  +  हळद  घ्या.
*५)*  आवाज़  बसणे  -  हळद  +  गुळ  गोळ्या  करून  खा.
*६)*  काविळ  -  ताक  +  हळद.
*७)*  ताप  -  गरम  दूध  +  हळद  +  काळीमिरी  पुड.
*८)*  लघवितून  पू  जाणे  -  आवळा  रस  +  हळद  +  मध.
*९)*  मुतखडा  ( स्टोन )  -   ताक  +  हळद  +  जूना  गुळ.
🌺🌺🌺

      #    *आरोग्य   संदेश*    #
    
हळदच  आहे  जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक,
नक्कीच   आजारांना    आहे   ती   मारक.
 
*तोंडाचे  विकार*
 
*कारणे -----*

जागरण  करणे,  जास्त  तिखट  खाणे,  पोट  साफ  नसणे,  पित्त  होणे,  अपचन  होणे,  उष्णता  वाढणे,  रोगप्रतिकारक  शक्ति  कमी  होणे. व्यसन  करणे.

*उपाय -----*

*१)*  जेवणात  गाईचे  तूप  व  ताक  घ्या.
*२)*  गुलकंद  खा.
*३)* ज्येष्ठमधाची  कांडी  चघळावी.
*४)*  दुधाची  साय  आणि  शंखजीरे  मिक्स  करून  तोंडातून  लावा.
*५)*  हलका  आहार  घ्या.
*६)*  वरील  कारणे  कमी  करा. त्रिफळा  चूर्ण  घेऊन  पोट  साफ  ठेवा.
*७)*  दही  उष्ण  असल्याने  जास्त  खाऊ  नका.
*८)*  जाईची  पाने  किंवा  तोंडलीची  पाने  किंवा  पेरूची  पाने  किंवा  उंबराची  कोवळी  कांडी  चावून  थुंका.
*९)*  नियमित  प्राणायाम  करा.
*१०)*  आवळा  पदार्थ  खा.
*११)*  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.
🌺🌺🌺

*जीभेची  साले  निघत  असल्यास*

*उपाय -----*

*१)*  पुदिन्याची  पाने  आणि  खडीसाखर  मिक्स  करून  चावून  थुंकत  रहा.
*२)*  एक  केळ  गाईच्या  दूधाबरोबर  खावे.
*३)*  त्रिफळाच्या  काड्याने  गुळण्या  करा. जंतुसंसर्ग  कमी  होतो.
🌺🌺🌺

     #     *आरोग्य  संदेश*    #

*व्यायामानेच  पचनशक्ती  वाढवा*

*उपाय -------*

*१)*  नारळाची  शेंडी  जाळून  राख  बनवा.
*२)*  ती  राख  २/३  ग्रँम  ताकातून  घ्या.
*३)*  रिकाम्या  पोटीच  घ्या.
*४)*  सकाळ  व  संध्याकाळ  घ्या.
*५)*  मुळा /  सुरण  भाजी  खा.
*६)*  अक्रोड  खाऊन  वर  दूध  प्या.
*७)*  जेवणात  कच्चा  कांदा  खा.
*८)*  श्वास  रोखू  बटरफ्लाय  व्यायाम  करा.
*९)*  हलका  आहार  घ्या.  गाईचे  तुप  खा.
*१०)*  पोट  साफ  ठेवा.
*११)*  नियमित  प्राणायाम  करा.
*१२)*  चोथायुक्त  पदार्थ  खा.
*१३)*  शाकाहारी  राहण्याचा  प्रयत्न  करा.
*१४)*  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.
🌺🌺🌺

#     *आरोग्य   संदेश*      #

पोट  राहूद्या  नियमित  साफ,
मुळव्याधीचा   चूकेल   व्याप.

*काळ्या द्राक्षांचे 10 फायदे, वाचाल तर रोज खाल*

*1. डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण*

काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही.

*2. एकाग्रता वाढायला मदत*

काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो.
🌺🌺🌺

*3. हार्ट ऍटेकचा धोका कमी*

काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसंच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हार्ट ऍटेकचा धोका कमी होतो.

*4. वजन होतं कमी*

नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होतं.
🌺🌺🌺

*5. अस्थमा होतो बरा*

काळी द्राक्ष शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते.

*6. कॅन्सरला रोखा*

काळी द्राक्ष खाल्यामुळे ब्रेस्ट, लंग, प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कॅन्सरच्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं.

*7. अपचन होत नाही*

काळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही.
🌺🌺🌺

*8. डोळ्यांसाठी गुणकारी*

दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत.

*9. सुरकुत्या होतात कमी*

काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात.
🌺🌺🌺

*10.  केस गळती थांबवायला मदत*

काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, केस पांढरे होणं यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष खाल्यानं केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.
शरीरावरील  काळे  डाग 
🌺🌺🌺

*उपाय -----*

*१)*  नियमित  प्राणायाम  करा.
*२)*  पचनशक्ती  स्ट्राँग  ठेवा.
*३)*  पोट  साफ  राहूद्या.
*४)*  पालेभाज्या  व  फळभाज्या  खा.
*५)*  सकाळी  ऊठल्यावर  तोंडातील  लाळ  सर्व  डागांवर  चोळून  लावा.  तोंड  धुण्यापूर्वीची  लाळ  पाहिजे.  हा  जबरदस्त  उपाय  आहे.
*६)*  कोरफड  पानातील  गर  लावा.
*७)*  आवळा  रस /  पदार्थ  घ्या.
*८)*  डागांवर  कच्च्या  पपईचा  रस  लावा.
*९)*  कडुलिंबाची  पाने  आंघोळीच्या  पाण्यात  टाकून  पाणी  उकळवून  घ्या.  नंतर  त्याच  पाण्याने  आंघोळ  करा.  मात्र  साबण  वापरू  नका.
🌺🌺🌺

     #     *आरोग्य   संदेश*     #

करा  योग,  पळतील  रोग. संपतील  भोग.
🍲 आहार तज्ञ - ऋजुता दिवेकर यांच्या मते  आहाराविषयीच्या संकल्पना.

🍲  *नियोजनबद्ध आहार कोणता?*

आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.
🌺🌺🌺

🏃 *वाढलेली चरबी कशी कमी करावी?*

आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती `मूव्ह मोअर अँड सिट लेस` या मंत्राची.
🌺🌺🌺

🍇 *कोणती फळे खावीत?*

आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.

◆ *मधुमेहासाठी आहार कसा असावा?*

खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.
🌺🌺🌺

◆ *शुगर-फ्रीचा वापर करावा का?*

शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.
🌺🌺🌺

◆ *वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे?*

वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.
🌺🌺🌺

● *कडधान्य कशी खावीत..*

आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची? ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.

● *जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे?*

शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.
🌺🌺🌺

🚫 *आहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते?*

शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.

*आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का?*

आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.
🌺🌺🌺

✌ *दोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. हे योग्य की अयोग्य?*

सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. जेवताना शक्यतो पाणि पिऊ नये,जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणि प्यावे व जेवणानंतर एक तासाने पाणि प्यावे.त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.

🍚 *घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती?*

चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला.
🌺🌺🌺

👨👩 *वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा ?*

वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.

💧 *सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे. यात किती तथ्य आहे?*

सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.

🍲 *साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ?*

प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा,
🌺🌺🌺

🙆 *केस, त्वचेसाठी काय सल्ला.*

केस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

🌞 *आपला दिवस कसा असतो?*
मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते.

🍌 *फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा*

🍲 *नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा*

🍷 *जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या*

🍎 *जेवणानंतर एखादे फळ खा*

🍲 *संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात*

😇  *रात्री   ८.३०  च्या दरम्यान हलका आहार घ्या*

हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.
🌺🌺🌺

*आहारातून  उपचार*

पुढील  आजार  झाल्यास  त्यांच्या  खाली  दिलेले  अन्नपदार्थ  खा.  आजार  लवकर  बरे  होतील.

*१)  आम्लपित्त :-*
काळी  मनुका,  आलं,  थंड  दुध,  आवळा, जिरे  खा.

*२)  मलावरोध  :-*
पेरु,  पपई,  चोथा /  फायबरयुक्त  असलेले  अन्न,  दुध + पाणी,  कोमटपाणी ,  त्रिफळा  चूर्ण  घ्या.  पोटाचे  व्यायाम  करा,  टाँयलेटला  बसल्यावर  हनुवटी  प्रेस  करा.  लवकर  पोट  साफ  होते.

*३)  हार्टअटैक / ब्लॉकेज :-*
लसूण,  कांदा,  आलं  खा.  रक्ताच्या  गाठी  होत  नाहीत.  रक्ताभिसरण  उत्तम  होते.

*४)  डिसेन्टरी / जुलाब :-*
कापूर  +  गुळ  एकत्र  करून  खा.  त्यावर  पाणी  प्या.  लगेच  गुण  येतो.

*५)  खोकला :-*
२ / ३   काळीमिरी  चोखा.  दिवसातून  तीन  वेळा.  खोकला  थांबतो.

*६)  मुळव्याध :-*
नारळाची  शेंडी  जाळून  राख  ताकातून  दिवसातून  २ / ३  वेळा  घ्या.  चांगला  गुण  येतो.  रामदेव  बाबांचा  उपाय  आहे.

*७)  दारूचे  व्यसन :-*
वारंवार  गरम  पाणी  प्या.  तसेच  दारू  पिण्याची  आठवण  येईल  त्यावेळी  जरूर  गरमच  पाणी  प्या.  २ / ३  महीन्यात  दारू  सुटेल.

*८)  डोळे  येणे :-*
डोळ्यांना  गाईचे  तुप  लावा.  आराम  पडेल.  कापूर  जवळ  ठेवा.  संसर्ग  वाढणार  नाही.

*९)  स्टोन :-*
पानफुटीची  पाने  खा.  कुळीथ  भाजी  खा.  भरपूर  पाणी  प्या. 

*१०)   तारूण्यासाठी :-*
भाज्यांचा  रस,  आरोग्य  पेय,  फळे  खा. गव्हांकुराचा  रस,  Green  Tea  ,प्या.
🌺🌺🌺

    📢     *आरोग्य  संदेश*    🔔

*संतुलित  आहारात  उपचार  आहेत खरे, सर्वच    आजार    नक्कीच   होतील  बरे.*
 

*आर्टीकल जरा मोठे आहे ,पण जीवनावश्यक आहे*🙏🏼🙏🏼
🌺🌺🌺

#स्रोत - आयुर्वेदाचा शोध लावणारे आणि जगातील पहिली शस्त्रक्रिया करणारे ऋषी सुश्रुत आणि वागभट्ट यांचा ग्रंथावर आधारित.